शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पुढचा काळ दुष्काळाचा आहे; 'मिशन मोड' वर सर्वांनी कामे करावी : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:27 IST

सिंचानाची व इतर कामे 'मिशन मोड' वर करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीचा आढावा बैठकीत केल्या. 

औरंगाबाद : पुढचा काळ दुष्काळाचा आहे; आपत्तीला इष्टापत्तीमध्ये रुपांतर करून सिंचानाची व इतर कामे 'मिशन मोड' वर करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीचा आढावा बैठकीत केल्या. 

जिल्ह्यातील १३३५ गावे दुष्काळाच्या संकटात आली आहेत. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत २०० च्या आसपास पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या दुष्काळसदृश स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी त्यांनी, जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागाने दुष्काळी स्थिती बाबतची कामे पूर्ण करावीत यात कोणीही मागे राहू नये, 'मिशन मोड'वर राहून सर्वांनी कामे करावीत अशा सूचना दिल्या.  

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी, कालावधीत पुढचा काळ दुष्काळाचा आहे, येणाऱ्या कालावधीत शेततळे, विहिरी व जलसंधारणाची कामे पूर्ण करावीत,  या आपत्तीला इष्टापत्तीमध्ये रुपांतर करा असे आदेश देत डिसेंबरमध्ये पुन्हा बैठक घेण्यात येईल असे सांगितले. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद