शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठा बंद करण्याचे नव्याने आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:36 PM

औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असली तरी हॉटेल, परमीटरुम, रेस्टॉरंट यांना अद्याप मुभा दिलेली नाही. असे असले ...

औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असली तरी हॉटेल, परमीटरुम, रेस्टॉरंट यांना अद्याप मुभा दिलेली नाही. असे असले तरी शहर व परिसरात ‘नाईटलाईफ’ फोफावल्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा टक्का वाढतो आहे. नाईटलाईफला लगाम घालण्यासाठी रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठांमधील दुकाने उघडी आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचे आज आदेश  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. १६ सप्टेंबर रोजी देखील जिल्हाधिकाºयांनी याबाबत आदेश दिले होते. दुकाने उघडी आढळली तर सील करण्यात येतील, हॉटेल्समध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असे मनपा आणि पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. मंगळवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. ८.३० वाजताच दुकाने बंद  होण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. यासाठी दोन राजपत्रित अधिकारी, दोन दुकान निरीक्षकांचे पथक तसेच तीन पथक पेट्रोलिंग करतील. दुकाने वा कुठे सोशल डिस्टंन्सिंगचे नियम तोडून गर्दी झालेली असेल तर कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासनाने सांगितले. गेल्या पंधरवड्यात नाईटलाईफच्या अनुषंगाने बाजारपेठा ९ वाजेनंतर बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी मनपा आणि पोलीस यंत्रणेकडून होणे गरजेचे होते, तसे झाले नसल्यामुळे नव्याने आदेश दिले आहेत काय ? यावर जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, मिशन बिगीनचा गैरफायदा घेणाºयांवर गुन्हे दाखल करण्यास आज सांगितले आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा काम करीत आहे. कुणीही दुर्लक्ष करीत नाही. आजपासून कारवाई करतांना उल्लंघन करणाºया ठिकाणचे फोटो, शूटींग करण्यास सांगितले आहे. तसेच रात्री ९ वाजेनंतर दुकाने, हॉटेल्स, आस्थापना सुरू असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी देखील केली आहे. त्यामुळे रात्री ९ नंतर दुकाने, हॉटेल्स, आस्थापना सुरू असल्याचे आढळल्यास नोंदणी रद्द करण्याचा कारवाई करण्यात येईल.