शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तरुणीच्या अपहरणाच्या संशयातून शेजारील युवकाची हत्या; घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:06 IST

संशयावरून तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून आणि त्याच्या आई-वडिलांना गंभीर जखमी केले

ठळक मुद्देवैजापूर पोलीस ठाण्यात खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल दोन आरोपींना अटक करण्यात आली

वैजापूर (जि. औरंगाबाद) : प्रेम प्रकरणातून तरुणीचे अपहरण केल्याच्या संशयावरून तरुणाच्या अल्पवयीन भावाचा तीक्ष्ण हत्याराने खून आणि त्याच्या आई-वडिलांना गंभीर जखमी केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. 

या घटनेतील २० वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत शुक्रवारी दाखल आहे. भीमराजचा मोठा भाऊ अमोल बाबासाहेब गायकवाड याने प्रेम प्रकरणातून तिचे अपहरण केल्याचा संशय देवकर कुटुंबियांना होता. अमोलदेखील शुक्रवारपासून गावात नाही. अमोलचे कुटुंब लाख खंडाळा गावापासून सहा कि.मी. अंतरावरील वस्तीवर राहते तर देवकर यांचे घर लाख खंडाळा येथे आहे. तरुणीचे अपहरण झाल्याच्या संशयातून देवीदास व रोहिदास हे दोघे तलवारीसारखे तीक्ष्ण हत्यार घेऊन शनिवारी रात्री आठवाजेच्या सुमारास वस्तीवर धडकले. बाहेर झोपलेल्या भीमराजवर हल्ला करून दोघांनी त्याला ठार केले व नंतर आई -वडिलांनाही जखमी केले. 

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अलकाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून देवीदास देवकर व रोहिदास देवकर या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर करीत आहेत.  

राखीव पोलिसांची तुकडी तैनातघटटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, राखीव पोलिसांच्या तुकडीसह दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून, गावात शांतता आहे, अशी माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी गोपाल रांजणकर यांनी दिली.