शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

जिवनात सुखशांतीसाठी अध्यात्माकडे वळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 9:01 PM

वाळूज महानगर : भौतिक सुखाच्या मागे न पळता जिवनात सुखशांतीसाठी अध्यात्माकडे वळण्याची गरज असल्याचे प्रबोधन महंत रामगिरी महाराज यांनी ...

वाळूज महानगर : भौतिक सुखाच्या मागे न पळता जिवनात सुखशांतीसाठी अध्यात्माकडे वळण्याची गरज असल्याचे प्रबोधन महंत रामगिरी महाराज यांनी येथे केले.

वाळूज येथील झेंडा मैदानात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते समाजप्रबोधन करीत होते. सप्ताहात दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा वाचन, हरिपाठ, हरि किर्तन, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

महंत रामगिरी महाराज म्हणाले की, महाराष्टÑ ही संताची भुमी असून, साधू-संतांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे.आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे पळत सुटल्यामुळे जिवनातील सुखशांती हरवून बसला आहे. त्यामुळे जिवनात सुखशांतीसाठी साधु-संताचे विचार आचरणात आणून अध्यात्माचा मार्ग अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सप्ताह संयोजन समिती व वाळूजच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Walujवाळूज