शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:41 IST

समृद्धी महामार्गावर ३७ वर्षे लागणार टोल 

ठळक मुद्देसध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे.  १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग

औरंगाबाद : मुंबई-नागपूर महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गावरूनमेट्रोरेल्वे धावणे सध्या शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. जागा उपलब्ध नसल्यामुळे मेट्रो धावणे शक्य नाही. जर भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरले, तर नव्याने भूसंपादन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

हाय स्पीड रेल्वे चा सध्यातरी मुद्दा नाही. ही रेल्वे महामार्गावरून जाणार तरी कुठून? कारण महामार्गाचा मध्य दुभाजक १५ मीटरचा आहे. रेल्वेसाठी किमान १७ मीटरचा दुभाजक लागतो. त्यामुळे सध्या तरी जागा वाढविणे शक्य नाही. नव्याने भूसंपादन करून रेल्वेचा विचार करावा लागेल. आठ पदरी महामार्ग होणार आहे. १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा त्यामध्ये असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे. १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग असे करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईकडून त्यासाठी बदल करण्यात आले आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले. सध्या चौपदरीकरण सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाचा भविष्यात विस्तार करायचा ठरल्यास त्यासाठी वाव असेल. १२० मीटरपर्यंत भूसंपादन केलेले आहे. सध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे. 

आठ लाख वृक्षांची लागवडआवाज आणि तापमानाला आटोक्यात ठेवण्यासाठी सुमारे आठ लाख झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात येतील, असा दावा गायकवाड यांनी केला. सध्या १ लाख ७४ हजार ८९६ पैकी १ लाख ३० हजार ९३२ वृक्षतोड करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धीवर ३७ वर्षे लागणार टोल राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. २०२१ च्या जुलैपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, त्या मार्गावरून प्रवास करायचा झाल्यास प्रति कि़मी. एक रुपया ६५ पैसे एवढी रक्कम चारचाकी वाहनाला प्रवासासाठी मोजावी लागेल. ११६५ रुपये ७०१ कि़मी.साठी टोल लागणार आहे. वाहनांनुसार टोलचा दर असणार आहे. २०२१ पासून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण जोमाने खुला होईल. तेव्हापासून दिवसाकाठी ४० हजार वाहने त्यावरून धावतील, असा अंदाज एमएसआरडीसीने बांधला आहे. महामार्ग बांधणीचा कालावधी धरून एकूण ४० वर्षांपर्यंत वाहनधारकांना टोल द्यावा लागेल.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादMetroमेट्रोrailwayरेल्वे