शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरील बैठकीला ३८ लोकप्रतिनिधींची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 21:34 IST

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या परिषदेसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय ५६ लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठविण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात १८ आमदारांनीच हजेरी लावली.

ठळक मुद्दे फक्त १८ आमदारांची हजेरी : लोकप्रतिनिधींना पाणी प्रश्नाचे गांभीर्य किती?

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या परिषदेसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय ५६ लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठविण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात १८ आमदारांनीच हजेरी लावली. त्यामुळे हक्काच्या पाण्यावरून लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याची चर्चा परिषदेत सुरूहोती.आ. प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने सोमवारी तापडिया नाट्यमंदिरात समन्यायी पाणी वाटप परिषद घेण्यात आली. नगर, नाशिक जिल्ह्यांतील नेत्यांच्या दबावामुळे जायकवाडीत ७ टीमसी पाणी येण्यापासून अडले आहे. हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नेत्यांनी एकत्र येण्याच्या दृष्टीने परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी मराठवाड्यातील ५६ लोकप्रतिनिधींना निमंत्रणे पाठविली; परंतु केवळ १८ आमदारांनी हजेरी लावली. जे आमदार उपस्थित राहिले, त्यांनी पाण्यासाठी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला; परंतु आमदारांचे संख्याबळ आणखी असते तर सरकारवर मोठा दबाव निर्माण होऊ शकला असता, असा सूरही परिषदेत व्यक्त झाला.जिल्ह्यातील फुलंब्रीचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव, जालन्याचे आ. अर्जुन खोतकर, घनसावंगी आ. राजेश टोपे, भोकरदनचे आ. संतोष दानवे यांच्यासह बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार बैठकीस गैरहजर होते.खासदारही गैरहजरसर्वपक्षीय बैठकीला खासदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते; परंतु एकाही खासदाराने बैठकीला हजेरी लावली नाही. आ. सतीश चव्हाण यांनी मनोगतात याचा उल्लेखही केला. बैठकीसाठी ५६ लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले होते, असे आ. बंब यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीPoliticsराजकारण