शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

चुकीच्या पत्त्यामुळे अनेक विद्यार्थी " टिईटि " परीक्षेस मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 14:01 IST

ऐन वेळी मिळालेल्या या माहितीने बदलेल्या केंद्रावर पोहण्यास विद्यार्थ्यांना उशिर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद : शहरातील  अनेक केंद्रांवर आज " टिईटि " परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. हॉल तिकीटवरील पत्त्यानुसार वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा केंद्रावर वेगळाच अनुभव आला. संबंधित केंद्राकडून तुमचा नंबर येथे नसून दुसरीकडे असल्याचे सांगण्यात आले. ऐन वेळी मिळालेल्या या माहितीने बदलेल्या केंद्रावर  पोहण्यास विद्यार्थ्यांना उशिर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. 

मोठ्या आशेने " टिईटि " परीक्षा देण्यास आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना ऐन वेळी परीक्षा केंद्र हे नसून दुसरे आहे हे कळले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. धडपडकरून बदलेल्या केंद्रावर पोहचलेल्या या विद्यार्थ्यांना मात्र त्या केंद्रात वेळेवर पोहचता आले नाही. विलंबामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. या सर्व प्रकारात नाहक अनेक विद्यार्थी परीक्षेस मुकले आहेत.