शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे अनेक अलर्ट; हवामानाचा अंदाज किती खरा, किती खोटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 20:18 IST

२५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’चा अंदाज हवामान खात्याने दिला हाेता. परंतु त्या दिवशी पाऊस झाला नाही.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात हवामान खात्याने जूनपासून ४५ वेळा अलर्ट दिले. प्रत्यक्षात त्या दिवशी किंवा त्या काळात फारसा पाऊस झाला नाही. हवामान खात्याचा अंदाज फिप्टी-फिप्टी ठरला. पावसाळा सुरू होऊन आजवर ८६ दिवस झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’चा अंदाज हवामान खात्याने दिला हाेता. परंतु त्या दिवशी पाऊस झाला नाही.

अंदाजाच्या तुलनेत किती बरसला?जून २०२४ : १३ वेळेस पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले१ जून प्रत्यक्षात.....०० मिमी पाऊस७ जून प्रत्यक्षात ....३.८ मिमी पाऊस१५ जून प्रत्यक्षात .....११.१ मिमी पाऊस२२ जून प्रत्यक्षात .....१.१ मिमी पाऊस३० जून प्रत्यक्षात.....०.१ मिमी पाऊस

जुलै : १५ वेळेस पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले.१ जुलै प्रत्यक्षात.....१३.७ मिमी पाऊस७ जुलै प्रत्यक्षात ....२.३ मिमी पाऊस१५ जुलै प्रत्यक्षात .....३१.८ मिमी पाऊस२२ जुलै प्रत्यक्षात .....६.७ मिमी पाऊस३० जुलै प्रत्यक्षात.....३.८ मिमी पाऊस

ऑगस्ट : १७ वेळा पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले.१ ऑगस्ट प्रत्यक्षात.....४.२ मिमी पाऊस७ ऑगस्ट प्रत्यक्षात ....०.१ मिमी पाऊस१५ ऑगस्ट प्रत्यक्षात .....०० मिमी पाऊस२२ ऑगस्ट प्रत्यक्षात .....२.० मिमी पाऊस२५ ऑगस्ट प्रत्यक्षात.....३३.२ मिमी पाऊस

केवळ ५० टक्के अंदाज ठरले खरेहवामान खात्याने पावसाच्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजापैकी केवळ ५० टक्के अंदाज खरे ठरले.

आतापर्यंत ९४ टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९४.९ इतके टक्के पाऊस झाला आहे. ५८१ मिमी वार्षिक सरासरी असून, ४०१ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे.

अलर्टला शास्त्रीय आधार असावा....हवामान खात्याने दिलेल्या अलर्टला तंतोतंत शास्त्रीय आधार असावा. यासाठी एक्स बँड रडार असणे गरजेचे आहे. हवामान खात्याचे काम सुधारण्यासाठी ११ एक्स बँड रडार बसविणे गरजेचे आहे. यंदा ओल्या दुष्काळाच्या सावटाची शक्यता आहे.-प्रा. किरण जोहरे, हवामान अभ्यासक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस