शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

Maharashtra Election 2019 : ढगाळ वातावरण, चिखलमय रस्त्यांचा मतदानात अडथळा; औरंगाबाद जिल्ह्यात ४ तासात केवळ १३ टक्के मतदान   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:10 PM

औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात केवळ ६.७१ टक्के मतदान झाले होते

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सोमवारी मतदानाच्या दिवशी सकाळपासून काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर शहरात ढगाळ वातावरण आहे. याचा थेट परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून येत आहे. पावसात मतदार घराच्या बाहेर न पडल्याने जिल्ह्यात मतदानाची  ११.३० वाजेपर्यंतची सरासरी ही केवळ १३.१२ टक्के आहे. 

पावसामुळे अनेक मतदार केंद्राभोवती पाणी साचले आहे. तसेच आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे मतदार घराच्या बाहेर पडले नाहीत. मतदार केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल व पाणी असल्याने मतदारांना केंद्रावर पोहचण्यास अडथला येत आहे. 

जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी : सिल्लोड : १४.५ कन्नड : १३.२३ फुलंब्री : १३.७२ औरंगाबाद मध्य : १४.२२  औरंगाबाद पश्चिम : १२.५१ औरंगाबाद पूर्व : १३.१ पैठण : १४.३ गंगापूर : ११.१ वैजापूर : ११.२एकूण : १३. १२ 

औरंगाबाद: हर्सूल येथील एकनाथ विद्या मंदिर येथील मतदान केंद्रात समोर अर्धा किलो मीटर चिखलच चिखल पसरलेला आहे त्यामुळे मतदारांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादVotingमतदान