शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:46 IST

Manoj Jarange Patil : काल प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Manoj Jarange Patil  ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीला धक्का दिला. स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लोकसभेबाबत चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितलं. याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Prakash Ambedkar मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; पहिली उमेदवार यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काल काय चर्चा झाली, यावर आज मनोज जरांगे पाटील माहिती दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी काय भूमिका मांडली हे मी पाहिलेलं नाही. आमची भूमिका ३० तारखेला जाहीर होणार आहे. आमच्या बैठकीत निवडणूक लढवायचे हे पक्क आहे, आता आम्ही गावागावातील मराठा लोकांचे मत मागवले आहे. यावर आता आमचं पुढचं ठरणार आहे. आमच्या कालच्या भेटीत राजकीयही चर्चा झाली. ३० तारखेपर्यंत आमचे कोणतेही मत नाही. ३० तारखेला जो निरोप तेव्हा आम्ही जाहीर करणार, आता आम्ही पाठिंबा आणि उमेदवारीचीही घोषणा केलेली नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"आमच्यात काल समोरासमोर चर्चा झाली आहे. अजूनही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आमच्या समाजासोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे. राजकारणात बहुमताला किंमत आहे, जर मराठा समाजाचा होकार आला तर राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

३० तारखेला जाहीर करणार

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही सर्व जाती एकत्र आलो तर मोठी उलथापालथ होईल. मराठा समाजाची मत ग्राह्य धरली जात होती, हे आमचेच आहेत असं म्हणत होते. पण यांना निवडून देऊनही आरक्षण देत नाहीत. आता बैठका, रॅली काढली तरीही गुन्हे दाखल करत आहेत. गृहमंत्र्यांनी आता असं काही करु नये. या दहा वर्षात मराठा समाजात भाजपकडे सरकला आहे, मोठं मोठे नेते भाजपकडे आहेत. आम्ही कुणालाच मदत करणार नाही, आपण आपले बघू, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"मी एकदा शब्द दिला की दिला, पण ३० तारखेपर्यंत मराठ्यांची भूमिका स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणता उमेदवार आम्ही निवडला आहे. ना कोणाला पाठिंबा दिला ३० तारखेनंतर सगळं क्लिअर होईल. आम्हीही ठरवलं आहे, म्हणूनच मी देवेंद्र फडणवीस आणि  मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं होतं मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षण