शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

‘भाजप सरकार चले जाव’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 17:19 IST

राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले.

औरंगाबाद : राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी गुलमंडी येथे  ‘भाजप सरकार चलेजाव’  आंदोलन  करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेचा विश्‍वासघात केला असल्याने या केंद्र शासनाने सत्तेवर राहण्याचा हक्क पूर्णपणे गमावला असल्याचे विजयराव साळवे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात अविश्‍वासाची भावना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. महिला तसेच गोरगरीबांवर रोज अत्याचार होत आहे. देशातील केंद्र शासन तसेच भाजपा पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारे जनतेच्या हक्कासाठी काही न करता जनतेवर हुकुमशाही पद्धतीने दडपशाही करीत आहे. बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य येऊन ते नाईलाजाने गुन्हेगारी व देशविघातक कृत्यांकडे वळत आहेत.

देशातील कायदा सुव्यवस्था, न्याय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याने केंद्र शासनाच्या विरुद्ध ‘भाजपा सरकार चले जाव’ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे साळवे यांनी नमूद केले. कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, सरचिटणीस सलीम शेख, पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष अय्युबखान, उपाध्यक्ष रफीक शेख, हरषद पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छाया यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्याची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद