शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

अतिवृष्टीमुळे जमीन रिचार्ज, टँकरचा खर्च वाचणार; भूजल पातळीत सव्वा मीटरने वाढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:31 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा यंदा १३४ टक्के पाऊस पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सातत्याने भूजल पातळीची नोंद घेतली जाते. यंदा सतत अतिवृष्टीमुळे बहुतांश प्रकल्प, विहिरी, बोअरवेल आणि शेततळी पाण्याने भरलेली आहेत. जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाणी मुरले आहे. यातून जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी सव्वा मीटरने वाढली आहे. पुढील काळात पाण्याची चिंता मिटणार आहे.

यंदा सरासरीच्या १३४ टक्के पाऊसजिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या एकूण पावसापेक्षा यंदा १३४ टक्के पाऊस पडला आहे.

९५ टक्के साठाआपल्या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात ९५ टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे.

साडेचार फुटांनी वाढ यंदा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांना अनेकदा पूर आले. शिवाय लहान, मोठी धरणे भरल्याने विहिरीही पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. यातून भूजलपातळीत सुमारे १.२५ मीटरने वाढ झाली आहे.

तीन वर्षांतील भूजल पातळी२०२३ --- १.५ मीटरने घट२०२४ --- १ मीटर वाढ२०२५ --- १.२५ मीटर वाढ

कशी केली जाते मोजणी?जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील १९७२ पासूनच्या विहिरींची पाणी पातळी मोजून त्या आधारे भूजलपातळीचा सरासरी अंदाज काढण्यात येतो.

टँकरचा खर्च वाचणारयंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विहिरी आणि बोअरवेलला भरपूर पाणी आहे. अनेक विहिरींचे पाणी तर हाताने काढता येते. जलस्त्रोत बळकट झाल्याने यंदा टँकरचा खर्च वाचणार आहे.

टँकरची गरज भासणार नाहीजिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. शिवाय सतत पाऊस पडल्याचा फायदा भूजल पातळी वाढण्यास झाला आहे. पातळीत वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी पिकांना याचा लाभ होईल. शिवाय ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची गरज भासणार नाही.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

कोणत्या तालुक्यात किती पातळी? (तक्ता)तालुका --- भूजल पातळीत वाढ मीटरमध्येछ.संभाजीनगर --- १.१३गंगापूर--- १.१०कन्नड-- १.३६खुलताबाद-१.०९पैठण--१.५५फुलंब्री-१.६५सिल्लोड--१.३१सोयगाव-- १.०१वैजापूर-- १.०७

भूजल पातळीत वाढयंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने निश्चितच भूजल पातळीमध्येही वाढ झालेली आहे. पुढील थोड्या कालावधीमध्ये अजून पाझर वाढून भूजल पातळीत वाढ दिसून येईल. याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होईल.- जे. एस. बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा भूजल सर्वेक्षण यंत्रणा अधिकारी.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Recharge Land, Save Tanker Costs; Groundwater Up!

Web Summary : Heavy rainfall in Chhatrapati Sambhajinagar district has significantly raised the groundwater level by over a meter. This increase, fueled by abundant rains and filled reservoirs, promises to reduce reliance on water tankers, benefiting Rabi and summer crops, and alleviating drinking water scarcity in rural areas.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRainपाऊसWaterपाणी