शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

गांधेलीत सातबाºयावरील जमीन घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:20 AM

गांधेलीतील गट एकत्रीकरणानंतर निर्माण झालेल्या समस्यांमुळे हवालदिल झालेले शेतकरी २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गांधेलीतील गट एकत्रीकरणानंतर निर्माण झालेल्या समस्यांमुळे हवालदिल झालेले शेतकरी २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. सातबºयावरील जमीन भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे कमी झाल्याचा आरोप शेतकºयांनी आज पत्रकार परिषदेत केला.शेतकºयांनी सांगितले की, गांधेली येथील बहुतांश शेतकºयांच्या जमिनीच्या क्षेत्रफळाबाबत भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये चुका झालेल्या आहेत. विभागाने केलेल्या चुकांमुळे अनेक शेतकºयांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अभिलेख कार्यालयातून दस्तावेज मिळवून काही भूमाफियांनी गांधेलीतील सुमारे २०० शेतकºयांच्या जमिनीवर मालकी हक्क मिळविण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप शेतकºयांनी केला.मगन रोरे यांची गट क्र.२३२ मध्ये २६ एकर जमीन आहे. रोरे यांनी ज्यांच्याकडून जमीन विकत घेतली ते हयात नाहीत. परंतु त्यांचे नातेवाईक आता जमिनीवर मालकी असल्याचा दावा करून न्यायालयात गेले आहेत. गट क्र. ११२ मधील गोविंद पोले व नातलगांची ७ एकर २८ गुंठे जमीन आहे. शेख अमीर याची नावे मालकी हक्कात आली आहेत. पोले यांच्या ताब्यात जमीन असताना त्यांची नावे सातबाºयावर नाहीत. शे.अमीर साबू यांनी गट क्र.१०० मधील ७ एकर जमीन लक्ष्मण पोले यांच्याकडून घेतली. त्या जमिनीच्या सातबाºयावर शेख अमीर साबू व त्यांच्या कुटुंबियांची नावे नाहीत. कल्याण पोले यांची त्यावर नावे आहेत. गट क्र.१५८ मधील जयाबाई पोले व इतरांच्या ३२ एकर जमिनीतून १२ एकर जमीन सातबाºयाच्या उताºयातून गायब झाली. आता त्यातून दुसरा वाद निर्माण झाला. गट क्र.२५,२६ मध्येही अशाच चुका झाल्या. पत्रकार परिषदेला गोविंद पोले, बळीराम पोले, शेख वजीर भाई, शेख अय्युब भाई, संजय रोरे आदींची उपस्थिती होती.