शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Video : तहानलेल्या जायकवाडीच्या पाण्याची पुन्हा नासाडी सुरू; पाईपलाईन फुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 9:08 PM

औरंगाबाद-पैठण रोडवरील महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

जायकवाडी (औरंगाबाद) : गेल्या महिन्यात मृत्यू साठ्यात असलेल्या जायकवाडी धरणाला नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पाऊसामुळे संजीवनी मिळाली आहे. मात्र, औरंगाबाद महानगरपालिका बेजबाबदार कारभारामुळे आलेल्या पाण्याची पुन्हा नासाडी सुरू झाली आहे. औरंगाबाद-पैठण रोडवरील महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील ईसारवाडीजवळ नाथ सिड कंपनीसमोर आज संध्याकाळी 6 वा दरम्यान औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले.

जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा केला जातो. ईसारवाडी येथे नेमकी कोणत्या कारणाने ही पाईपलाईन फुटली हे समजू शकले नसले तरी पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाया गेले. विशेष म्हणजे दोन तासाहून अधिक वेळ होउनही महानगरपालिकेचा एकही अधिकारी याकडे फिरकला नसल्याचे पहायला मिळाले. दुष्काळाने होरपळलेल्या पालिकेला आता जायकवाडी धरणात मुबलक पाणी आल्याने आता पाणी वाया जात असताना लक्ष नसल्याची गंभीर बाब समोर आली. फुटलेल्या पाईपलाईनमुळे पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा येत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण