शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी ३१ टक्क्यांवर

By admin | Updated: August 6, 2016 00:23 IST

पैठण : जायकवाडी धरणात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी आवक होत होती; मात्र शुक्रवारी (दि.५) आवक घटत असल्याचे दिसून आले.

पैठण : जायकवाडी धरणात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी आवक होत होती; मात्र शुक्रवारी (दि.५) आवक घटत असल्याचे दिसून आले. गुरुवारी (दि.४) धरणात १,५०,८३२ क्युसेक एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती, ती आज ४४,०९९ क्युसेकपर्यंत घटली. शुक्रवारी सायंकाळी ७ वा. धरणात ३१% जलसाठा झाला होता. धरणात होणारी आवक लक्षात घेता शनिवारी सायंकाळपर्यंत धरणात ३५% जलसाठा होण्याची अपेक्षा धरण नियंत्रण कक्षातून अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीने या भागातील धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत होता. यामुळे नाशिक ते पैठणदरम्यान गोदावरीला महापूर आला असून, जायकवाडी धरणात हे पुराचे पाणी दाखल होत आहे. नाशिक भागातील पावसाचा जोर मंदावल्याने वरील धरणातून होणारा विसर्ग गुरुवारी मध्यरात्रीपासून घटविण्यात येत आहे. यामुळे धरणात येणारी आवक घटत चालली आहे. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडीची जलपातळी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता १५०६.०६ फुटापर्यंत पोहोचली होती. धरणाच्या उपयुक्त जलसाठ्यात ११.५६ फुटाने वाढ झाली असून धरणात एकूण जलसाठा १३९८.४१८ दलघमी (४९.३७ टीएमसी) एवढा झाला आहे. यापैकी उपयुक्त जलसाठा ६६०.३१२ दलघमी (२३.३१ टीएमसी) एवढा झाला आहे.