शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाऊस सुरू झाला; रस्त्यावरचा समोसा, वडापाव तब्येत बिघडवणार, काय काळजी घ्यावी?

By साहेबराव हिवराळे | Updated: June 20, 2024 19:47 IST

पावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे.

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावरील समोसा, वडापाव खाणे महागात पडू शकते. उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नका व आजार ओढवून घेऊ नका. शाळकरी मुलांनादेखील डब्यात देण्यात येणाऱ्या भाज्या, पदार्थ पालकांनी लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे. उघड्यावरील समोसा, वडापाव तब्येत बिघडवू शकतात.

पावसाळ्यात या आजारांचे धोकेसर्दी : पावसात भिजणे टाळावे, औषधोपचार करावा.खोकला : पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे, थंड पाणी टाळावे.डिसेंट्री : आरोग्य बिघडविणारे पदार्थ टाळा.डायरिया : अस्वच्छ ठिकाणचे खाद्य पदार्थ नको.

उघड्यावरील अन्न पदार्थांचे धोकेपावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे. अन्न बाधल्यास ती परिस्थिती अत्यंत घातक असू शकते. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

बाहेरचे खाणे टाळा पावसाळ्यात बहुतांश जण बाहेर फिरणे पसंत करतात, परंतु पावसात भिजल्यावर उघड्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नका नाही, तर तुम्हाला आजाराला सामोरे जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

...तर हॉटेलचालकांवर कारवाईअन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने खाद्य पदार्थांच्या हॉटेलला दिलेल्या सूचना पाळणे गरजेचे आहे. अन्नातून विषबाधा होऊ नये, हे पाहावे. जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.

काय काळजी घ्यावी..आरोग्य राखण्यासाठी उघड्यावर आणि असुरक्षित ठिकाणचे खाद्य पदार्थ खाल्ल्यास पावसाळ्यात सर्दी, खोकला, डिसेंट्री, डायरिया असे आजार होतात. आपले आरोग्य आपल्याच हाती असते. त्यावर लक्ष द्यावे.- डॉ. एस. पी. मोहिते, निमा संघटना

खाद्य पदार्थांत गुणवत्ता न आढळल्यास कारवाईस्वच्छता नसणाऱ्या ठिकाणचे पदार्थ टाळावेत. आपल्या मुलांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या खाद्य पदार्थांपासून दूर राहिलेलेच बरे, खाद्य पदार्थांत गुणवत्ता न राखणाऱ्या हॉटेल व संस्थांवर कारवाई केली जाते. पावसाळ्यात नियमाचे पालन करावे, नागरिकांनी अशा ठिकाणचे अन्न टाळावे.- निखील कुलकर्णी, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग