शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

औरंगाबादहून इंडिगोचे दिल्ली आणि हैदराबादनंतर मुंबईसाठी ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 6:34 PM

Aurangabad Airport News ७ महिन्यांनंतर मुंबईसाठी सेवा सुरु

ठळक मुद्देमुंबईहून ६१ प्रवासी शहरात दाखलशहरातून ७८ प्रवासी मुंबईला रवाना 

औरंगाबाद : तब्बल सात महिन्यांनंतर इंडिगोकडून गुरुवारपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानाने पहिल्या दिवशी मुंबईहून ६१ प्रवासी औरंगाबादेत आले, तर ७८ प्रवासी औरंगाबादहून मुंबईला रवाना झाले, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. 

कोरोनामुळे मार्चपासून विमानांचे उड्डाण बंद झाले होते. तब्बल ३ महिन्यांंतर १९ जूनपासून इंडिगोने सर्वप्रथम औरंगाबादहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरु केली. त्यानंतर इंडिगोने १५ जुलैपासून हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली. अनेक दिवस औरंगाबादहून मुंबई विमानसेवेची प्रतीक्षा केली जात होती. अखेर आता ७ महिन्यांनंतर इंडिगोची मुंबईसाठीही विमानसेवा उपलब्ध झाली आहे. हे विमान २५ आॅक्टोबरपासून दररोज उड्डाण घेणार आहे. 

हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून विमानसेवा सुरू केली. याबरोबर आता इंडिगोचे विमानसेवाही उपलब्ध झाली आहे. शहराची हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा वाढत आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन