शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

सातारा-देवळाई परिसरात टॅंकरच्या फेऱ्यांसोबत दरही वाढले

By साहेबराव हिवराळे | Updated: May 9, 2024 17:43 IST

या परिसरात २००० लिटरसाठी अधिक मागणी आहे. यासाठी ३५० रुपये आणि अंतर दूर असेल तर ४०० रुपये सर्रास घेतले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सातारा देवळाई परिसरात सध्या पाण्याची टंचाई अधिक जाणवू लागली आहे. परिसरात टॅंक़रची संख्या वाढली असून त्याचे दरही वाढले आहेत. २००० लिटरच्या टॅंक़रपासून तब्बल २० हजार लिटरच्या जम्बो टॅंक़रची मागणीही वाढली आहे. या भागातील बहुतांश भागात टॅंकरच्या फेऱ्या ॲडव्हान्स बुकिंग वाढले आहेत.

या परिसरात २००० लिटरसाठी अधिक मागणी आहे. यासाठी ३५० रुपये आणि अंतर दूर असेल तर ४०० रुपये सर्रास घेतले जात आहेत. खासगी टँकरवाल्यांचे २००० लिटर ३५० ते ४०० रुपये, ५००० लिटर टँकर ६०० रुपये अंतर पाहून पैसे वाढवले जात आहेत. १० हजार लिटर १२०० आणि २२ हजार लिटर पाणी चक्क २५०० रुपयांना विकले जाते. उन्हाचा उकाडा वाढल्याने जनतेला पाण्याची सोय मनपाने अजून पूर्ण केलेली नाही काम सुरू आहे; परंतु सध्या तरी जनतेला पाण्यासाठी हाल सहन करावा लागत आहे.

शहरातही टँकरच्या फेऱ्यापिण्यासाठी जारचे पाणी उपयोगात आणले जाते. एका कुटुंबात दररोज एक ते दोन जार आवश्यकतेनुसार घेतले जातात; परंतु वापरासाठी तर टँकरचेच पाणी विकत घेतले जात आहे. हा अधिकचा भुर्दंड शहरवासीयांनाही सहन करावा लागत आहे.- आरबाज पटेल

विहिरीत टँकरची संख्या वाढवासातारा-देवळाई विहिरीत महापालिका टँकरने पाणीपुरवठा करते; परंतु सध्या नागरिकांना पाणी मिळण्यासाठी खूप उशीर होतो. त्यामुळे खासगी टँकर किंवा जारचे पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेने टँकरची संख्या वाढविण्याची गरज आहे.- अनिल जाधव

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी