शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

अहो, आश्चर्य घडले... कचराकोंडीत किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:06 IST

औरंगाबाद शहर मागील चार महिन्यांपासून कचराकोंडीच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या २९९ वरून औरंगाबाद १२८ व्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद शहर मागील चार महिन्यांपासून कचराकोंडीच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही शहराची स्वच्छतेसंदर्भात कामगिरी सुधारण्याची किमया झाली आहे. देशपातळीवरील स्वच्छतेच्या सर्वेक्षणात शहराने १२८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. विशेषत: कचराकोंडी नसताना म्हणजे गतवर्षी शहराचा २९९ वा क्रमांक होता.कें द्र सरकारने २०१४ या वर्षापासून ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात येत आहे. यावर्षी या सर्वेक्षणात देशभरातील ४ हजार ४१ शहरांनी सहभाग घेतला होता. मागील औरंगाबाद शहराचा या सर्वेक्षणात देशात २९९ वा क्रमांक आला होता. यावर्षी तरी किमान स्वच्छतेत सुधारणा व्हावी म्हणून औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन आठ महिन्यांपासून प्रयत्नशील होते; परंतु हे प्रयत्न सुरू असतानाच १६ फेब्रुवारीपासून नारेगाव येथील कचरा डेपो कायमचा बंद पडला आणि शहरात कचराकोंडी निर्माण झाली. शहरात मनपाला कचरा टाकण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आणि मशिनरी मिळालेली नाही. त्यामुळे शहरात फेब्रुवारी महिन्यापासून रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली कचºयाचे ढीग साचलेले आहेत. या सगळ्या प्रकाराने नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.शहराला २,४६४ गुणयावर्षी स्वच्छता सर्वेक्षण हे एकूण ४ हजार गुणांचे होते. यापैकी औरंगाबाद शहराला एकूण २,४६४ गुण मिळाले आहेत.४ हजार गुणांमध्ये कागदोपत्री अहवालासाठी १,४०० गुण, प्रत्यक्ष पाहणीसाठी १,२०० आणि सिटीजन्स फिडबॅकसाठी १,४०० गुण होते.यामध्ये औरंगाबाद शहराला प्रत्यक्ष पाहणीत सर्वाधिक ९६९ गुण मिळाले आहेत. कागदोपत्री अहवालाला ५६२, तर सिटीजन्स फिडबॅकला ९३३ गुण मिळाले आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका