शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

निम्मा पावसाळा संपला, तरी प्रतीक्षा

By admin | Updated: August 8, 2016 00:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र अजूनही नाजूकच आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यावरही विभागातील लघु प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी २३ टक्के आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. मराठवाड्यातील सुमारे ७५ टक्के लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अजूनही जोत्याच्याच जवळपास आहे.मराठवाड्यातील पाणीसाठा यंदा पूर्णपणे संपला होता. त्यामुळे एप्रिलपासूनच मराठवाड्यातील हजारो गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विभागातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. विभागातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आठवडाभरात तब्बल ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे; परंतु असे असले तरी आतापर्यंत झालेला पाऊस पाहता उर्वरित धरणांमध्ये पुरेसे पाणी आलेले नाही. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. परंतु आतापर्यंत धरणांमध्ये पन्नास टक्केही साठा झालेला नाही.मराठवाड्यात एकूण ७३२ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सरासरी १७ टक्के इतकाच पाणीसाठा होऊ शकला आहे. वरीलपैकी तब्बल ४९६ सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यात मात्र ८० पैकी ४९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांच्या परिस्थितीतही फारशी सुधारणा झालेली नाही. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ दहा प्रकल्पांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा होऊ शकला आहे. या दहा प्रकल्पांत नांदेड जिल्ह्यातील चार प्रकल्पांचा समावेश आहे.