शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 19:14 IST

भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे. 

ठळक मुद्देनऊपैकी एकाही तालुक्यात वाढली नाही पाणीपातळी

औरंगाबाद : जिल्ह्यातील भूजलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नऊपैकी एकाही तालुक्यातील पाण्याचे प्रमाण वाढले नसल्यामुळे येणाऱ्या काळात जलसंकटाचा सामना ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागणार आहे. पर्जन्यमान आणि विहिरींतील निरीक्षणाच्या आधारे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे. 

भूवैज्ञानिकांनी भूजलपातळीच्या निरीक्षण विश्लेषणानुसार जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाणीपातळी वाढलेली नाही. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत केलेल्या माहिती संकलनाआधारे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीपातळी खोलवर गेली आहे. १४१ विहिरींचे निरीक्षण भूवैज्ञानिकांनी नोंदविले. त्या सर्व विहिरींचा विचार केला असता सरासरी ८.७५ इतकी स्थिर भूजलपातळी जिल्ह्यात आहे. १३५ विहिरींच्या निरीक्षणाचा विचार केला तर तेथील पाणीपातळी घटली आहे. फक्त ६ विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलेली आढळून आली असून, त्यात औरंगाबाद तालुक्यातील तीन, वैजापूरमधील १ आणि सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रत्येकी एका विहिरीचा समावेश आहे. 

तालुक्याचे   विहिरींची    घट झालेल्यानाव    संख्या      विहिरींची संख्याऔरंगाबाद    १६    १३फुलंब्री    १३    १३पैठण    २०    २०गंगापूर    १७    १७वैजापूर    १६    १५खुलताबाद    ०४    ०४सिल्लोड    १९    १८कन्नड    १८    १८सोयगाव    १८    १७एकूण    १४१    १३५ 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादWaterपाणी