शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

औरंगाबादच्या रस्त्यांवरचा कचरा दोन दिवसांत उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:18 AM

शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देआयुक्त : कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यावर पडलेला कचरा दोन दिवसांत उचला, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांनी आज सकाळपासून कचरा प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या सात जागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन समस्यांची वस्तुस्थिती जाणून घेतली.कचºयाचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे शासनाने येथे पाठविले आहे. सर्वांनी मिळून यावर मार्ग काढावा लागेल. येत्या दोन दिवसांत रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचे त्यांनी आदेश दिले. आयुक्तांनी मंगळवारी पदभार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी अधिकाºयांची बैठक घेतली. दुपारनंतर शहरातील प्रमुख अधिकाºयांच्या भेटीही त्यांनी घेतल्या.कचºयाचा प्रश्न सुटल्यावर पाण्याकडे वळणारकचरा प्रश्न सुटल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या विषयाकडे वळू, असे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले. कचरा प्रक्रियेसाठी निवडलेल्या जागांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी सायंकाळी कचरा समस्येचा वॉर्डनिहाय आढावा घेतला. दोन वॉर्डांसाठी ४५ मिनिटांचा वेळ देऊन त्यांनी नगरसेवकांकडूनही काही सूचना मागविल्या. कचºयाची समस्या सुटण्यासाठी काय केले पाहिजे, असे प्रश्न करीत त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. काही नगरसेवकांनी जागेच्या तर काहींनी पावसाळ्याच्या नियोजनाबाबत समस्या मांडल्या. समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा कसा काढणार असे प्रश्न नगरसेवकांनी केले.डस्टबीनवरून नगरसेवकांची पंचाईतशासनाने डस्टबीन देण्यास बंदी घातल्याने नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. डस्टबीन देण्याबाबत नगरसेवकांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे. परंतु शासन निर्णयाआधारे आयुक्तांनी बैठकीत डस्टबीन देण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरसेवकांनी स्वेच्छा निधीतून नागरिकांना डस्टबीन देण्याचा निर्णय घेतला होता. काहींच्या वॉर्डातील निविदाही निघाल्या आहेत.जिल्हाधिकाºयांचा वैताग गेलाजिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १८ एप्रिल ते १५ मेपर्यंत मनपाचे आयुक्तपद प्रभारी म्हणून सांभाळले. त्यांनी महिनाभरात पालिकेत बोटावर मोजण्याइतक्याच बैठका घेतल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगर परिषद हद्दीत कचºयाची विल्हेवाट लावण्याचे यशस्वी प्रयोग झाले.जिल्हाधिकारी येथील कचरा समस्येवर काही तरी तोडगा काढतील, अशी अपेक्षा होती; परंतु त्यांना पालिकेला काहीही वेळ देता आला नाही. मनपा आयुक्तपदाचा पदभार सांभाळणे हे आव्हान असल्याचेही त्यांनी मध्यंतरी स्पष्टपणे सांगितलेहोते.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद