शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करा; सिल्लोड येथे काँग्रेसतर्फे तीव्र निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:53 IST

मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी कॉंग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधी तीव्र निदर्शने करण्यात आली. 

सिल्लोड (औरंगाबाद) : मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी कॉंग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधी तीव्र निदर्शने करण्यात आली. 

तब्बल चार तास चाललेल्या निदर्शनात आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांची सरकारने पूर्तता करावी अशी मागणी केली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप सरकारची आरक्षण देण्याची इच्छा दिसत नसल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसत असल्याचा आरोप केला. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार संतोष गोरड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

आंदोलनात कॉंग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव तायडे, जि. प. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, प्रभाकर आबा काळे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र काळे, विक्रांत दौड, शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, बाबासाहेब तायडे, हरीभाऊ राठोड, सोयगाव पंस सभापती धरमसिंग चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, अशोक सुर्यवंशी, महिला काँग्रेसच्या दुर्गाबाई पवार, सिमाताई गव्हाणे, कुशिवर्ताबाई बडक, शकुंतलाबाई बन्सोड आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :reservationआरक्षणMuslimमुस्लीमmarathaमराठाState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेस