शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

छत्रपती संभाजीनगरातून लवकरच विमानाने करता येईल परदेशवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 20:01 IST

भारताचा ११६ देशांसोबत द्विपक्षीय हवाई करार

छत्रपती संभाजीनगर : भारताने एकूण ११६ देशांसोबत द्विपक्षीय हवाई करार केला आहे. त्यानुसार विविध शहरांतून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला चालना देण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगरचाही समावेश असल्याने लवकरच आंतरराष्ट्रीय विमानाचे ‘टेकऑफ’ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.छत्रपती संभाजीनगरहून ऑक्टोबरपासून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता भारताने जागतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ११६ देशांसोबत द्विपक्षीय हवाई सेवा करारांवर स्वाक्षरी केली. त्यानुसार विविध शहरातून विमानसेवा सुरू होईल. आर्थिक आणि पर्यटन वाढीसही हातभार लागणार आहे.

ऑक्टोबरपासून थायलंडसाठी विमानसेवाया करारामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल. ऑक्टोबरपासून थायलंडसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. इतर देशांसाठी विमानसेवा सुरू होईल, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, एटीडीएफ

‘पोर्ट ऑफ कॉल’मध्ये समावेश व्हावाआजघडीला आशियाई देशांना ओपन एअर पाॅलिसी आहे. जर छत्रपती संभाजीनगरचा ‘पोर्ट ऑफ कॉल’मध्ये समावेश केला तर अधिक फायदा होईल. विशेष म्हणजे हज-उमरासाठी दुबईपर्यंत विमानसेवा ऑपरेट होऊ शकेल. परदेशातून थेट चार्टर विमानेही येऊ शकतील.- जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबाद