शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

फूल तो अब भी खिलते हैं; खुशबू तेरे साथ गयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:19 PM

औरंगाबादचे भूषण, शायर बशर नवाज यांचा आज चौथा स्मृतिदिन. यानिमित्त बशरसाहेबांचे चाहते डॉ. संदीप शिसोदे यांनी त्यांच्या जागविलेल्या आठवणी.

‘‘सिर्फ हम ही नहीं हर एक ने जीने के लिएचंद ख्वाबों के खिलौनों से बहलना चाहा’’

हो हो यापलीकडे काय आहे, ते म्हणजे शब्दांची पकड. त्याची खोली. त्या शब्दांची ताकद आणि ती जाणून तिला चपखल जागी बसवण्याची कसब. ही फक्त बशर नवाज साहेब सारख्या जोहरीकडेच असू शकते. याचा प्रत्यय त्यांच्या गजलमध्ये येतो. वारंवार वाचताना येणारा नवनवीन अनुभव जबरदस्त असतो. आज त्यांची चौथी  पुण्यतिथी. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, आठवणी ताज्या झाल्या. त्यांच्यासोबतचाक्षण म्हणजे एक नवा अनुभव समृद्ध करणारा. ऊर्जा देणारा मानसिक ताकद देणारा सामर्थ्याचा अनुभव. 

‘‘धूप पी पी के झुलस जाये जमी... तब बरसे हैं घटाओं के भी अंदाज निराले कितने’’

बशर साहेबांचे राहणीमान अगदी साधे-सरळ; पण त्यांच्या गजलेत बेभान होऊन निघालेले शब्द म्हणजे एक दिव्य अनुभव. वरचे शब्द द्या धूप पी पी के झुलस जमीन बापरे काय आहे हे वर आग ओकणारा सूर्य आणि एकेक थेंबासाठी तहानलेली जमीन किती सत्वपरीक्षा आहे. यानंतर भावविभोर होऊन उठलेले आभाळ, बरसणारे आभाळ, कोसळणारं आभाळ किती छोटं किती रंग. प्रत्येक शब्द एक नवा शब्दकोश तयार होईल, असा बाबा म्हणायचे. त्यांना, सगळे बाबा बाबा म्हणजे वडील-वडील समान म्हणजे बाप गजलेचा या अर्थाने...त्या नजाकततेचा शब्द सौंदर्याचा खजाना म्हणजे बाबा एका गजलेत ते म्हणतात,‘‘नजरें ठहर-ठहर गई रंगे लिबास देखकर किसको पता चला मगर अपने ही खून में तर थे हम’’ 

खरंच आहे ना आपण स्वत:मध्ये इतके गर्क असतो, गुंतलेलो असतो की, आपल्याला इतर कोणाची काही चिंता, काळजी नसते; पण हे मांडता येणे हीच खुबी होती बाबांच्या शब्दांची. वास्तवाची जाणीव, वास्तवाचं भान आणि सगळ्या परिस्थितींवर असलेलं त्यांचं सडेतोड जबाब म्हणजेच बाबा गजल वाचून समजायला लागली आणि बाबा आपल्यातून ते त्यांच्या दुनियेत गेले आणि आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांच्या आठवणी आपल्यापाशी सोडून गेले. त्यांच्या गजल नजम शेर रूपात त्यांच्या शब्दांमधून ते-‘‘वो रुत बीती बात गयीसपनों जैसी रात गयी,अश्कों का तो कुछ न गयाआबरू-ए-जज्बात गयी,अब के भी हम मिल न सकेअब के भी बरसात गयी,फूल तो अब भी खिलते हैंखुशबू तेरे साथ गयी’’ 

बशर नवाज साहेब यांच्याकडं अधून-मधून जाणं व्हायचं. पहिल्यांदा त्यांच्यावरच्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. उर्दू शेर गजल यापासून कोसोदूर असलेल्या मी पण त्या रात्री बशर साहेबांनी त्यांच्या तोंडून  आवडीचा शेर काढला आणि तो असा...‘‘नींद रुठे हुए लोगों को मनाना ही है,आंख खोलूंगा तो वो फिर से बिछड जायेंगे’’हा शेर मनाला भिडला आणि उर्दू गजल शेरच्या प्रेमात पडलो. बाबांची शेर गजल आणि नजर या वास्तव आयुष्य, प्रेम वास्तव आणि स्वप्न यावर आधारित आहेत. त्यांची इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू ,अरबी या भाषांवर  कमांड होती.

- डॉ. संदीप शिसोदे

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcinemaसिनेमाliteratureसाहित्य