शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

... आभाळच फाटले, तर कुठवर करावी शिलाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:36 IST

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’.

विजय सरवदे 

औरंगाबाद : एरव्ही सतत अवर्षणाचा मुकाबला करणारा मराठवाडा यंदा खूप उशिरा झालेल्या अतिवृष्टीने सुन्न झाला आहे. आधीच्या रिमझिम पावसावर डोलणारी पिके परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नष्ट झाली. अक्षरश: अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. प्रत्येक गावी जाण्यास, दिलासा देऊन पंचनामे करण्यात प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधीही तोकडे पडत आहेत, असे चित्र आहे.रविवारी कृषी विभागाचे पथक आदिवासी काळदरीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तेव्हा त्या आदिवासी शेतकºयांना आपणास जागेवरच आर्थिक मदत मिळणार, असे वाटले. पथकातील कर्मचाºयांनी पंचनामा सुरू केला व त्या शेतकºयांकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसाठी आता आमच्याकडे पैसे नाहीत, असे अंकाजी गांगड, लहू गांगड, रामदास मधे, किसान गांगड हे बाधित आदिवासी शेतकरी म्हणाले. ‘आता तुम्हीच आमचे मायबाप. होते नव्हते ते सारे पीक वाया गेले.

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’. हतबल शेतकºयांचे हे बोलणे ऐकून कर्मचाºयांचे मन हेलावले.शेतकरी ढसाढसा रडलेमदत देण्यासाठी सरकारी यंत्रणा येईलच, या आशेवर चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकºयांचे डोळे रस्त्याकडे लागले आहेत. रविवारी गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे पालकमंत्री शिंदे व आ. सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी