शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

... आभाळच फाटले, तर कुठवर करावी शिलाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:36 IST

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’.

विजय सरवदे 

औरंगाबाद : एरव्ही सतत अवर्षणाचा मुकाबला करणारा मराठवाडा यंदा खूप उशिरा झालेल्या अतिवृष्टीने सुन्न झाला आहे. आधीच्या रिमझिम पावसावर डोलणारी पिके परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नष्ट झाली. अक्षरश: अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. प्रत्येक गावी जाण्यास, दिलासा देऊन पंचनामे करण्यात प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधीही तोकडे पडत आहेत, असे चित्र आहे.रविवारी कृषी विभागाचे पथक आदिवासी काळदरीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तेव्हा त्या आदिवासी शेतकºयांना आपणास जागेवरच आर्थिक मदत मिळणार, असे वाटले. पथकातील कर्मचाºयांनी पंचनामा सुरू केला व त्या शेतकºयांकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसाठी आता आमच्याकडे पैसे नाहीत, असे अंकाजी गांगड, लहू गांगड, रामदास मधे, किसान गांगड हे बाधित आदिवासी शेतकरी म्हणाले. ‘आता तुम्हीच आमचे मायबाप. होते नव्हते ते सारे पीक वाया गेले.

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’. हतबल शेतकºयांचे हे बोलणे ऐकून कर्मचाºयांचे मन हेलावले.शेतकरी ढसाढसा रडलेमदत देण्यासाठी सरकारी यंत्रणा येईलच, या आशेवर चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकºयांचे डोळे रस्त्याकडे लागले आहेत. रविवारी गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे पालकमंत्री शिंदे व आ. सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी