शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

... आभाळच फाटले, तर कुठवर करावी शिलाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:36 IST

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’.

विजय सरवदे 

औरंगाबाद : एरव्ही सतत अवर्षणाचा मुकाबला करणारा मराठवाडा यंदा खूप उशिरा झालेल्या अतिवृष्टीने सुन्न झाला आहे. आधीच्या रिमझिम पावसावर डोलणारी पिके परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नष्ट झाली. अक्षरश: अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. प्रत्येक गावी जाण्यास, दिलासा देऊन पंचनामे करण्यात प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधीही तोकडे पडत आहेत, असे चित्र आहे.रविवारी कृषी विभागाचे पथक आदिवासी काळदरीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तेव्हा त्या आदिवासी शेतकºयांना आपणास जागेवरच आर्थिक मदत मिळणार, असे वाटले. पथकातील कर्मचाºयांनी पंचनामा सुरू केला व त्या शेतकºयांकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसाठी आता आमच्याकडे पैसे नाहीत, असे अंकाजी गांगड, लहू गांगड, रामदास मधे, किसान गांगड हे बाधित आदिवासी शेतकरी म्हणाले. ‘आता तुम्हीच आमचे मायबाप. होते नव्हते ते सारे पीक वाया गेले.

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’. हतबल शेतकºयांचे हे बोलणे ऐकून कर्मचाºयांचे मन हेलावले.शेतकरी ढसाढसा रडलेमदत देण्यासाठी सरकारी यंत्रणा येईलच, या आशेवर चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकºयांचे डोळे रस्त्याकडे लागले आहेत. रविवारी गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे पालकमंत्री शिंदे व आ. सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी