शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वाळूज एमआयडीसीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:55 IST

महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या परिस्थितीत कर्मचाºयांचे पाठबळ वाढविण्यासाठी ‘एचआर’ विभागातील अधिकारी एकजूट झाले आहेत.औरंगाबाद एचआर फोरमतर्फे सोमवारी ‘एचआर’च्या सुरक्षेसंदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सोमेन मजूमदार, लक्ष्मण यमगार, ओमप्रकाश कसानिया, शशिकांत जोशी, शरद गीते, सतीश यादव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, चितेगाव औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राची भरभराट होत आहे. त्याबरोबर या क्षेत्राला नवनव्या कलहांना सामोरे जावे लागत आहे. हे कलह कंपन्यांच्या आड येत आहेत.कोणत्याही तणावपूर्ण वातावरणात कर्मचाºयांची काळजी घेण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाकडून केला जातो. यामध्ये कोणत्याही बाधेचा विचार न करता ‘एचआर’ समुदाय एका भिंतीप्रमाणे सर्वात पुढे उभे राहतो. त्यामुळे ‘एचआर’च्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हर्षल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीसाठी प्रशांत कोळेश्वर, योगेश जाधव यांनी प्रयत्न केले.धमक्या, मारहाणीत वाढ‘एचआर’ला अनेक कारणांनी धमक्या येणे, मारहाण होण्याचे प्रकार वाढत आहेत. ज्याप्रमाणे ते लोकांना रोजगार प्रदान करतात, त्याचप्रमाणे कंपनीत शिस्तीचे वातावरण ठेवण्यासाठी काहींना कामावरून बडतर्फ ही करतात.औद्योगिक शांती जपून ठेवण्यासाठी एचआर विभाग प्रयत्न करीत असतो. या विभागातील प्रत्येक जण डॉक्टरांप्रमाणे सेवा देतात. सध्याच्या असुरक्षेच्या वातावरणात कर्मचाºयांचे पाठबळ वाढविणे ही काळाची गरज असल्याचा सूर बैठकीत निघाला.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीMaratha Reservationमराठा आरक्षण