शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वाळूज एमआयडीसीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:55 IST

महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र बंददरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या परिस्थितीत कर्मचाºयांचे पाठबळ वाढविण्यासाठी ‘एचआर’ विभागातील अधिकारी एकजूट झाले आहेत.औरंगाबाद एचआर फोरमतर्फे सोमवारी ‘एचआर’च्या सुरक्षेसंदर्भात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सोमेन मजूमदार, लक्ष्मण यमगार, ओमप्रकाश कसानिया, शशिकांत जोशी, शरद गीते, सतीश यादव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, चितेगाव औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राची भरभराट होत आहे. त्याबरोबर या क्षेत्राला नवनव्या कलहांना सामोरे जावे लागत आहे. हे कलह कंपन्यांच्या आड येत आहेत.कोणत्याही तणावपूर्ण वातावरणात कर्मचाºयांची काळजी घेण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाकडून केला जातो. यामध्ये कोणत्याही बाधेचा विचार न करता ‘एचआर’ समुदाय एका भिंतीप्रमाणे सर्वात पुढे उभे राहतो. त्यामुळे ‘एचआर’च्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हर्षल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीसाठी प्रशांत कोळेश्वर, योगेश जाधव यांनी प्रयत्न केले.धमक्या, मारहाणीत वाढ‘एचआर’ला अनेक कारणांनी धमक्या येणे, मारहाण होण्याचे प्रकार वाढत आहेत. ज्याप्रमाणे ते लोकांना रोजगार प्रदान करतात, त्याचप्रमाणे कंपनीत शिस्तीचे वातावरण ठेवण्यासाठी काहींना कामावरून बडतर्फ ही करतात.औद्योगिक शांती जपून ठेवण्यासाठी एचआर विभाग प्रयत्न करीत असतो. या विभागातील प्रत्येक जण डॉक्टरांप्रमाणे सेवा देतात. सध्याच्या असुरक्षेच्या वातावरणात कर्मचाºयांचे पाठबळ वाढविणे ही काळाची गरज असल्याचा सूर बैठकीत निघाला.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीMaratha Reservationमराठा आरक्षण