शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पुढील वर्षी जालन्याहून धावणार इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:53 IST

लवकरच रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान ५ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण संस्थेने (सीओआरई) देशभरातील रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे लक्ष्य (टार्गेट) प्रसिद्ध केले आहे. यातून जालन्यापर्यंतच्या विद्युतीकरण पुढील वर्षाच्या प्रारंभी पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अंकाई ते परसोडा दरम्यान काम पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. यात विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत २६ मार्च रोजी चाचणी घेण्यात आली. यावेळी ताशी १०० किमीच्या वेगाने इलेक्ट्रिक इंजिन धावले. आता फेब्रुवारी २०२३ जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

वेळेवर काम पूर्ण व्हावे

औरंगाबाद - रोटेगाव रेल्वे मार्गाचे सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद - जालना रेल्वे मार्गाचे फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आशा आहे की, कंत्राटदार कंपनी हे काम वेळेत पूर्ण करेल आणि लवकरच औरंगाबादवरून विद्युत इंजिनवर रेल्वे धावतील.

-स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद