शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ईडीच्या कारवाया म्हणजे राजकीय टोळीयुद्धच, हिम्मत असेल तर पीकविमा कंपन्यांवर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:56 IST

ईडीच्या कारवाया काही भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी होत नसून त्या विरोधकांना धडा शिकविण्यासाठी केल्या जात आहेत

औरंगाबाद : केंद्र सरकार ज्या पद्धतीने ईडीच्या कारवाया करीत आहे, आणि राज्य सरकारकडूनही त्यांना जसं उत्तर दिले जाते,त्यावरून तर हे राजकीय टोळी युद्धच असल्याचे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

शेट्टी पुढे बोलताना म्हणाले, ईडी कारवायांवरून सत्ताधारी आणि भाजप यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. ईडीच्या कारवाया काही भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी होत नसून त्या विरोधकांना धडा शिकविण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की,यांना जर खरंच भ्रष्टाचारविरोधात कारवाई करायची असेल तर, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाई का करीत नाही,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

४ एप्रिल रोजी महाविकास आघाडीवर निर्णयराज्यातील आघाडी सरकारला आपण पाठिंबा दिला आहे. सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीची मीमांसा करण्यासाठी संघटनेची बैठक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भोयर यांनी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय