शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यामुळे दिल्ली, मुंबईहून आलेल्या विमानांच्या औरंगाबादवर घिरट्या, होऊ शकली नाही लॅडिंग

By संतोष हिरेमठ | Updated: January 6, 2023 09:35 IST

धुक्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी दृश्यमानता पुरेशी नव्हती.

औरंगाबाद : शहरातील खराब आणि धुक्याच्या वातावरणाचा विमान प्रवाशांना फटका बसला. दिल्ली आणि मुंबईहून सकाळी आलेली दोन्ही विमानांना आकाशात घिरट्या माराव्या लागले. खराब वातावरणाने उतरणे शक्य नसल्याने अखेर ही दोन्ही विमाने मुंबईला गेली.

दिल्ली आणि मुंबई दोन्ही विमाने  शहराच्या आकाशात दाखल झाली. परंतु धुक्यामुळे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी दृश्यमानता पुरेशी नव्हती. त्यामुळे दोन्ही विमानांनी काही वेळेसाठी शहरावर चार ते पाच घिरट्या मारल्या. तरीही योग्य दृश्यमानता मिळाली नाही. त्यामुळे अखेर ही दोन्ही विमाने मुंबईला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्ली, मुंबईहून औरंगाबादला येणारे प्रवासी विमानात आणि या दोन्ही शहरांना जाणारे प्रवासी चिकलठाणा विमानतळावर ताटकळत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ