शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसुली सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 9:15 PM

औरंगाबाद : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीचा शासन निर्णय निघाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी परीक्षा शुल्काची वसुली थांबविण्याचे आदेश देत माफीचे परिपत्रक काढले आहे. तरीही शुल्कवसुली सुरूच असल्याचे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आले आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीचा शासन निर्णय निघाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी परीक्षा शुल्काची वसुली थांबविण्याचे आदेश देत माफीचे परिपत्रक काढले आहे. तरीही शुल्कवसुली सुरूच असल्याचे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आले आहे.

शासन निर्णय काढण्यात आल्यानंतरही विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काची वसुली केली आहे. ही बाब मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास लक्षात आणून देण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एक परिपत्रक काढून परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश दिले. यानंतर विधि महाविद्यालयांनी शुल्क घेणे थांबविले होते.

शुल्क न घेता परीक्षा अर्ज भरून घेण्यात येत आहेत; मात्र आॅनलाईन फॉर्म भरण्यातील शुल्कमाफी अद्यापही सुरू आहे. याचवेळी परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असल्याचे सांगून अर्ज, गुणपत्रिका, कॅप, एपी शुल्क आकारण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क द्यावे लागत असल्याचे मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद