शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

३० हजार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर तयार, २२ हजार गावांसाठी वर्क ऑर्डर निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 20:08 IST

१० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे

सिल्लोड (औरंगाबाद): जलजीवन मिशन अंतर्गत 'हरघर जल, हरघर नल' हे उद्धिष्ट समोर ठेऊन राज्यातील ३४ हजार गावांना पाणी देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. यातील ३० हजार गावांचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून २२ हजार गावांची वर्क ऑर्डर निघाली आहे. तर १० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे, अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

आज दुपारी सिल्लोड तालुक्यातील पांगरी, केळगाव, चारनेर  येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील पुढे म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्याला २७६९ कोटी रुपये तर सिल्लोड तालुक्याला जलजीवन पाणी पुरवठा योजने अंतर्गत  एक हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर जिल्हा परिषदेला ४०० कोटी रुपये पाण्याची टाकी बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे. 

नेतृत्व कमजोर होते म्हणून...नेतृत्व कमजोर होते म्हणून ५५ पैकी ४० आमदार गेले. त्यात आठ मंत्री होते आम्ही राजकारणाचा सट्टा खेळला. गद्दार म्हणाऱ्यांना आता कामातून उत्तर देऊ, असेही मंत्री पाटील यांनी ठणकावून सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGulabrao Patilगुलाबराव पाटील