शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

३० हजार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर तयार, २२ हजार गावांसाठी वर्क ऑर्डर निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 20:08 IST

१० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे

सिल्लोड (औरंगाबाद): जलजीवन मिशन अंतर्गत 'हरघर जल, हरघर नल' हे उद्धिष्ट समोर ठेऊन राज्यातील ३४ हजार गावांना पाणी देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. यातील ३० हजार गावांचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून २२ हजार गावांची वर्क ऑर्डर निघाली आहे. तर १० हजार गावांचे काम प्रगती पथावर आहे, अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

आज दुपारी सिल्लोड तालुक्यातील पांगरी, केळगाव, चारनेर  येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील पुढे म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्याला २७६९ कोटी रुपये तर सिल्लोड तालुक्याला जलजीवन पाणी पुरवठा योजने अंतर्गत  एक हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर जिल्हा परिषदेला ४०० कोटी रुपये पाण्याची टाकी बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे. 

नेतृत्व कमजोर होते म्हणून...नेतृत्व कमजोर होते म्हणून ५५ पैकी ४० आमदार गेले. त्यात आठ मंत्री होते आम्ही राजकारणाचा सट्टा खेळला. गद्दार म्हणाऱ्यांना आता कामातून उत्तर देऊ, असेही मंत्री पाटील यांनी ठणकावून सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGulabrao Patilगुलाबराव पाटील