शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पाण्याच्या विसर्गावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ठेवणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:25 IST

जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा (कडा) ‘वॉच’ राहणार आहे.

ठळक मुद्दे संनियंत्रण यंत्रणेची तयारी  ‘त्या’वरच्या धरणांवर जाणार पथक 

औरंगाबाद : जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा (कडा) ‘वॉच’ राहणार आहे. जायकवाडीत ज्या- ज्या धरणांतून पाणी सोडले जाणार आहे, तेथे सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नोंद ठेवण्यासाठी पथक पाठविण्यासाठी संनियंत्रण यंत्रणेने तयारी केली आहे.

कडा भवन येथे बुधवारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी पैठण येथील कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जायकवाडीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वरच्या धरणांतून पाणी सुटल्यानंतर कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. मुळा, प्रवरा, गोदावरी दारणा, पालखेड या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश आहेत. पाणी विसर्ग सुरू झाल्यानंतर या समूहातील प्रत्येक धरणावर चार जणांचे पथक देखरेख करण्याचे काम करील. 

नदीकाठच्या गावांची यादीपाणी सोडण्याचे आदेश आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क करण्याचे काम केले जात आहे. त्यादृष्टीने गावांची यादी घेण्यात येत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने यंत्रणेची तयारी पूर्ण केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीNashikनाशिकAhmednagarअहमदनगर