शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अंगणात झोपलेल्या महिलेवर काळाचा घाला; गाढ झोपेत असताना ट्रॅक्टरने चिरडल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:31 IST

भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने अंगणात महिला बेशुद्धावस्थेत पडली होती.

सिल्लोड (औरंगाबाद): उकाडा सहन होत नसल्याने खातखेडा येथे रात्री घरासमोर अंगणात झोपलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा ट्रॅक्टरने चिरडल्याने गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला. लिलाबाई कचरू पहारे (रा.खातखेडा ता.सिल्लोड) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लीलाबाई पहारे या बुधवारी रात्री आपल्या आईवडिलांच्या घरासमोर अंगणात झोपल्या होत्या. रात्री १२:३०  वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांना चिरडले. मोठा आवाज आल्याने नातेवाईक घराबाहेर आले. अंगणात बेशुद्धावस्थेत पडलेल्या लीलाबाई यांना नातेवाईकांनी प्रथम सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे आज पहाटे ६ वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात