शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ, चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:28 AM

जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत एकूण ४६२ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७१ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९, ३३८ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४६२ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत. 

ग्रामीण भागातील रूग्णपाचोड,पैठण २, नूतन कॉलनी, गंगापूर १, औरंगाबाद ९, फुलंब्री १, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण ७, सोयगाव ४

मनपा हद्दीतील रूग्णबैजिलालनगर १, सिडको परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहर कॉलनी १, पंचशीलनगर २, रोशन सो., गारखेडा १, उल्कानगरी ४, एन सहा सिडको ६, संघर्षनगर, मुकुंदवाडी ३, सिद्धार्थ नगर ५, गवळीपुरा १, रामनगर १, एन सात, अयोध्यानगर १, गारखेडा परिसर २

चार कोरोनबाधितांचा मृत्यूखासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समतानगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद