शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

coronavirus : शेवटचा रुग्ण सापडल्यापासून २८ दिवस कन्टेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 7:54 PM

या नियमानुसार महापालिकेने आतापर्यंत तेवीस वसाहती कोरोनामुक्त जाहीर केल्या आहेत.

औरंगाबाद : महापालिकेने तयार केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये ज्या दिवशी कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळून आला तेथून २८ दिवस संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात येतो. या नियमानुसार महापालिकेने आतापर्यंत तेवीस वसाहती कोरोनामुक्त जाहीर केल्या आहेत.

शहराच्या नवनवीन भागांत रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले, तरी दुसरीकडे अनेक वसाहती कोरोनामुक्त होत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या वसाहतींमध्ये महापालिकेने नागरिकांनी वस्तीबाहेर जाऊ नये, यासाठी लावलेले पत्रे काढलेले नाहीत. हे पत्र काढून टाकण्याची मागणी कोरोनामुक्त वसाहतींमधील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र कोरोनामुक्त वसाहतीमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्याच्या तारखेपासून २८ दिवसांपर्यंत सील केलेल्या त्या वसाहती तशाच राहतील, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे कंन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांना घराबाहेर पडण्याचे निर्बंध कायम असतील, असे टास्कफोर्सच्या प्रमुख तथा विधि सल्लागार अ‍ॅड. अपर्णा थेटे यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद