शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ९८ कोरोना रुग्णांची वाढ, ७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:21 PM

Corona virus : दिवसभरात उपचारानंतर ११६ जणांना सुटी 

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात १,०१७ रुग्णांवर सुरु उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली आली. दिवसभरात अवघ्या ९८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात २५, तर ग्रामीण भागातील ७३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एक हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार ४७६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ३५ आणि ग्रामीण भागातील ८१, अशा ११६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना नक्षत्रवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळीघोगरगाव, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, वडाळा, पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष, गोंदगाव, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, बाभुळतेल, वैजापूर येथील ५८ वर्षीय महिला, ज्ञानेश्वरनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, ऑडिटर सोसायटी, हर्सूल येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसंभाजी कॉलनी १, एन-५ येथे १, एन-६ येथे १, एन-१३ येथे १, आनंदनगर १, पुंडलिकनगर १, बीड बायपास १, कांचनवाडी १, एन-९ येथे १, एमजीएम होस्टेल १, एन-२ येथे १, छत्रपतीनगर, गारखेडा १, एन-४ येथे २, अन्य ११.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर २, पैठण २, रांजणगाव शेणपुंजी १, अन्य ६८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद