शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Corona virus In Aurangabad : शहरात १९ तर ग्रामीणमध्ये ९४ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:55 AM

जिल्ह्यात ११३ बाधित रुग्ण आढळले 

ठळक मुद्देउपचारानंतर १७५ रुग्णांना सुटीजिल्ह्यात सध्या १९४८ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात ११३ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. यात महानगरपालिकेच्या हद्दीत अवघे १९, ग्रामीणमध्ये ९४ बाधित आढळले. तर ९ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७५ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. शहरातील ६८ तर ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४४८६ झाली आहे. आजपर्यंत १,३९,२१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ३,३२२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १,९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत १९ रुग्णघाटी ५, नवजीवन कॉलनी १, हर्सूल १, उस्मानपुरा १, स्वराज नगर १, ज्योती नगर १, अन्य ८.

ग्रामीण भागातील ९४ रुग्णगदाना १, सांजोळ १, भांडगाव १, कसाबखेडा १, शिरसमाळ, दौलताबाद १, औरंगाबाद तालुक्यात ६, फुलंब्री ३, गंगापूर १२, कन्नड २३, खुलताबाद ५, सिल्लोड ४, वैजापूर ३०, पैठण ११ तर सोयगाव तालुक्यात एकही रुग्ण शुक्रवारी आढळून आला नाही.

९ बाधितांचे मृत्यूघाटी रुग्णालयात वडनेर येथील ६० वर्षीय महिला, पिशोर येथील ६४ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ६५ वर्षीय महिला, शांतीपुरा येथील ७६ वर्षीय महिला, सीतानाईक तांडा येथील ६५ वर्षीय पुरुष, सटाणा येथील ६५, जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनवाडा येथील ७० वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात भावसिंगपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष, गोळेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृतात समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद