शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

corona vaccine shortage : मागणी १ लाख कोरोना लसीची मिळाले ३० हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 5:42 PM

corona vaccine in Aurangabad : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात देण्यात येत नाही. त्यामुळे राज्यात काेरोना लसींचा तुटवडा असल्याने शहरातही चार दिवसांपासून मागणी करूनही लसींचा पुरवठा करण्यात आला नाही.

ठळक मुद्देशासनाकडे आणखी मागणी करणारपाच दिवसच पुरणार ३० हजार डोस

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात लसीकरण माेहीम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी मनपाने शासनाकडे १ लाख लस डोसची मागणी केली होती. सोमवारी ३० हजार लसचे डोस प्राप्त झाले आहेत. पाच दिवस पुरेल एवढा साठा मनपाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम कायम ठेऊन यात एनजीओ, संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात देण्यात येत नाही. त्यामुळे राज्यात काेरोना लसींचा तुटवडा असल्याने शहरातही चार दिवसांपासून मागणी करूनही लसींचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यात मनपाने ५ एप्रिलपासून मेगा लसीकरण मोहीम सुरू केली आहे तसेच रविवारपासून शासनाने लसीकरण मोहिमेचा महोत्सव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत मनपाकडून पूर्ण शहरातील ११५ वॉर्डात १२१ लसीकरण बुथ तयार करून तेथे लसीकरण सुरू केले आहेत. नेहमीपेक्षा आता तेथे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्यात शनिवारी ७,३६७ जणांनी लसींचा डोस घेतला आहे. त्यात आणखी वेग वाढणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

अशा परिस्थिती शासनाकडून सोमवारी ३० हजार लसीचे डोस मिळाले असून चार दिवस पुरेल एवढा साठा झाला आहे. मनपाकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेसाठी शासनाकडून लस मिळाल्यास लसीकरण वाढविण्यासाठी शहरातील लसीकरण आणि एनजीओंची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत नगरसेवक आणि स्थानिक काही संस्था, व्यक्तींनी मदत केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या