शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दिल्सादायक ! कोरोनाच्या गंभीर रुग्णांत 77 टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:03 PM

गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक चित्र सरकारी रुग्णालयांत पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपूर्वीपेक्षा ऑक्सिजन वापर ३० टक्क्यांखाली

-  संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची स‌र्वत्र भीती व्यक्त होताना गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक चित्र सरकारी रुग्णालयांत पाहायला मिळत आहे.  एकट्या घाटीत दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या ७७ टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी, गंभीर रुग्ण कमी झाल्याने शहरातील सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजनचा वापर पूर्वीच्या तुलनेत सध्या ३० टक्क्यांखाली आला आहे.

जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याने चिंता व्यक्त झाली; परंतु सध्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे पहायला मिळत आहे. आजघडीला घाटी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांची संख्या शंभराखाली आहे. घाटीत २४ सप्टेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या रेकाॅर्ड ब्रेक म्हणजे तब्बल २३० होती; परंतु त्यानंतर घाटीत दाखल रुग्णांची संख्या कमी होत गेली. घाटीत शनिवारी गंभीर ५३ रुग्ण भरती होते. पूर्वीच्या तुलनेत ७७ टक्के रुग्ण कमी झाले असून, सध्या केवळ २३ टक्के गंभीर रुग्ण दाखल आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. तर ३०० खाटांची सुविधा असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ ४६ रुग्ण भरती आहेत. यात केवळ ३ रुग्ण आयसीयूत दाखल असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.

पूर्वी १४ हजार, आता रोज ४ हजार लिटरघाटी रुग्णालयात पूर्वी रोज १४ हजार लिटर ऑक्सिजन लागत होता. त्यासाठी २४ तासांत दोन ऑक्सिजन टँकर येत होते. आता मात्र, केवळ रोज ४ हजार लिटर ऑक्सिजन लागत आहे. दोन दिवसाला एकदा टँकर येत असल्याचे डॉ. राजश्री सोनवणे यांनी सांगितले.

१२० वरून आता २० ते ३० सिलिंडरजिल्हा रुग्णालयात आधी रोज जवळपास १२० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. आजघडीला रोज २० - ३० सिलिंडर लागत आहेत. ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांवर आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद