शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कचरा बिघडवणार शहराचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:34 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. रस्त्यांवरील कचरा नेमका कुठे नेऊन टाकायचा हा महापालिकेसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास नागरिकांकडून प्रचंड विरोध होत आहे. मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने कच-यापासून रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.शहरात दररोज ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. ११५ वॉर्डातील फक्त ३० वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत होती. आता पावसाळा सुरू झाल्यावर ही प्रक्रियाही थांबणार आहे. ३० एप्रिल रोजी महापालिकेने शहरातील संपूर्ण कचरा उचलला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शब्द दिल्यामुळे हा कचरा उचलण्यात आला होता. मागील ४० दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा महापालिकेने उचलला नाही. त्यामुळे जिकडे तिकडे कच-याचे मोठे डोंगर दिसून येत आहेत. उन्हाळ्यामुळे या कच-यातून दुर्गंधी सुटत नव्हती. शिवाय मनपाचे हुशार कर्मचारी कच-याला आग लावून मोकळे होत होते. आता ओल्या कच-याला आग लावणे अशक्य आहे. त्यामुळे कचरा जिकडे तिकडे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कचरा ओला होऊन दुर्गंधीही सुटली आहे. ज्याठिकाणी कचºयाचे ढिगार साचले आहेत, तेथील नागरिकांना दुर्गंधीचा बराच त्रास सहन करावा लागतो. मध्यवर्ती जकात नाका येथे मनपाने बराच कचरा आणून टाकला आहे. या भागात राहणाºया नागरिकांना ऐन रमजान महिन्यात नरकयातना सहन कराव्यात लागत आहेत. या कचºयावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नाही. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यात येतो. शहरातील कचरा उचलून कुठे ठेवावा हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाला आहे.निविदा लालफितीतशहरातील ९ झोनमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ३ कोटी रुपयांची ही यंत्रणा आहे. मागील १५ दिवसांपासून महापालिका या निविदाच उघडण्यास तयार नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका