शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

कचऱ्यामुळे शहर बकाल झाले आहे ; राज ठाकरेंची नाव न घेता सेना-भाजपवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:31 PM

कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

औरंगाबाद : कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले शहरातील कचरा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहर बकाल होत आहे. आमच्या हातात सत्ता असल्याने नाशिकमध्ये पाच वर्षात कचरा प्रश्न सोडवला.येथे २५ वर्षात परिस्थिती तशीच आहे. कचरा वर्गीकरण, त्याचे व्यवस्थापन पहायचे असेल तर नाशिकला या असा टोला त्यांनी सेना-भाजपचे नाव न घेता लगावला. 

मनसेही सत्तेत येणार शिवसेनेला पूर्वी मवाल्यांची शिवसेना म्हणून ओळखली जायची पण त्यानंतर ती सत्तेत आली. मनसेची ओळख आता अशी असेल तर आम्ही लवकरच सत्तेत येऊ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी युवेली एका प्रश्नावर दिली

भाजप ईव्हीएम मुळे सत्तेत भाजपच्या निवडणुकीतील विजयावर बोलताना राज ठाकरे भाजप ईव्हीएममुळे जिंकत असल्याचे आरोप करत, ईव्हीएम मशीन मधे घोळ आहे, एखाद्या उमेदवारांना शून्य मते कशी काय पडू शकतात असा प्रश्न उपस्थित केला. 

सेना-भाजप सत्ता येणार नाही  २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, यापुढे सेना-भाजपची सत्ता येणार नाही हे नक्की आहे. आम्ही यासाठी वेगळी रणनिती आखणार आहोत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न