शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन; विकासासाठी सहकार्य करण्याची दिली ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 12:47 IST

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी १०.३० वाजता झाले. पैठण रोडवरील कांचनवाडी परिसरात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हा उद्घाटन सोहळा झाला.

ठळक मुद्देऔरंगाबाद शहरात विधि विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा नऊ वर्षांपूर्वी झाली होती.औरंगाबादची घोषणा सर्वांत अगोदर झालेली असतानाही नागपूर, मुंबई येथील विद्यापीठे मागील शैक्षणिक सत्रापासून कार्यन्वित झाली.राज्य सरकारच्या विविध विभागांचे सहकार्य घेत २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ कार्यान्वित केले.

औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी १०.३० वाजता झाले. पैठण रोडवरील कांचनवाडी परिसरात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी मुखमंत्र्यांनी मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्रात सर्वात आधी घोषणा झालेल्या औरंगाबाद येथील महाराष्ट्र विधी विद्यापीठाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. औरंगाबाद शहरात विधि विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा नऊ वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ औरंगाबादसह राज्यातील तीन ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नागपूर आणि मुंबई येथे विधि विद्यापीठाला मान्यता मिळाली. औरंगाबादची घोषणा सर्वांत अगोदर झालेली असतानाही नागपूर, मुंबई येथील विद्यापीठे मागील शैक्षणिक सत्रापासून कार्यन्वित झाली.

मराठवाड्यावर अन्याय होत असल्याची टीका होत असतानाच औरंगाबादच्या विधि विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली वेगवान सुरू झाल्या. २७  फेब्रुवारी २०१७ रोजी कुलगुरूपदी डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची नेमणूक केली. यानंतर डॉ. सूर्यप्रकाश यांनी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारताच चालू शैक्षणिक वर्षापासूनच विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरूकरण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. राज्य सरकारच्या विविध विभागांचे सहकार्य घेत २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ कार्यान्वित केले. पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांचे प्रवेशही ‘क्लॅट’ या परीक्षेद्वारे करण्यात आले.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChief Ministerमुख्यमंत्रीHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे