शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान टेकडीवर पहाटे अग्नितांडव! वाळलेल्या गवतामुळे रौद्र रूप, नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 20:13 IST

शर्थीचे प्रयत्न! मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी विझवली हनुमान टेकडीची आग.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील आकर्षणाचे केंद्र, भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'ऑक्सिजन हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. वाळलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करत संपूर्ण टेकडीला आपल्या विळख्यात घेतले होते. मात्र, मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेमुळे वेळेत आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.

पहाटेच्या अंधारात आगीचा थरारनेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नागरिक टेकडीवर फिरण्यासाठी आले असताना त्यांना चोहोबाजूंनी आगीच्या ज्वाला दिसल्या. वाळलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरत होती. आगीचे गांभीर्य ओळखून उपस्थित नागरिकांनी आणि काही माजी लोकप्रतिनिधींनी तातडीने झाडांच्या फांद्या आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्यास सुरुवात केली.

मोठी वृक्षहानी टळलीहनुमान टेकडीवर हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. जर ही आग वेळेत विझवली गेली नसती, तर या संपूर्ण वृक्षसंपदेचे नुकसान झाले असते. नागरिकांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे शहरातून कौतुक होत आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? की कुणी मुद्दाम लावली? याबाबत आता शंका व्यक्त केली जात असून, प्रशासनाने याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग