शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

१० वी, १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.

नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी व १२ वीची परीक्षा गुरुवार २६ सप्टेंबर २०१४ पासून सुरु असून आॅक्टोबर, नोव्हेंबरमधील दसरा व दिपावलीनिमित्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना असलेल्या सुट्या विचारात घेऊन इयत्ता १० वी ची परीक्षा शुक्रवार २६ सप्टेंबर ते शनिवार ११ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत होणार आहे. तर १२ वीची प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार २६ सप्टेंबर ते सोमवार २० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत निश्चित करण्यात आली आहे. १० वीच्या परीक्षेसाठी १ लाख ३७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १२ वीच्या ९५ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.(प्रतिनिधी)परिसर स्वच्छतानांदेड: येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, माणिकनगर येथे म़ गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती करण्यात आली़ तसेच मुख्य रस्त्याची स्वच्छता केली़विद्यार्थ्यांनी शाळेसमोरी मुख्य रस्त्यावरील स्वच्छता करून व्यावसायिकांना आपल्या दुकानासमोर कचरापेटी ठेवून त्यात कचरा टाकावा, असे आाहन केले़ यावेळी मुख्यध्यापक भगवानराव पवळे उपस्थित होते़