शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

ओमायक्राॅनपासून काळजी; शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु होण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:25 IST

१० डिसेंबरनंतर शहरातील कोरोना स्थिती पाहूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय होणार

औरंगाबाद : ओमायक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा १ डिसेंबर नाही तर १० डिसेंबरनंतर सुरु होणार आहेत. १० डिसेंबरनंतर शहरातील कोरोना स्थिती पाहूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ही महापालिकेने कळवले आहे.  

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होण्यावर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, ओमायक्राॅनच्या भीतीमुळे शहरातील शाळा सुरु होण्यावर पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. आज शहरातील शाळा सुरु होण्यावर महापालिकेने निर्णय घेतला. महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण स्थिती आणि कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा येत्या १० डिसेंबरपर्यंत बंदच राहतील. तसेच त्यानंरही शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, शाळा सुरु झाल्याच तर चिमुकल्यांना शाळेत पूर्णवेळ मास्क लावणे, वारंवार हात धुणे, आंतर राखण्याच्या सवयी पालकांना लावाव्या लागणार आहेत. शिवाय, अद्याप स्कूलबससंदर्भात कोणताही निर्णय न झाल्याने पाल्यांची ने-आण कधी करायची याची चिंता पालकांना लागली आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEducationशिक्षण