शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

जिल्ह्याबाहेरील पाहुण्यांचा यंत्रणेवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:53 IST

आजूबाजूच्या जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले रूग्ण थेट औरंगाबादमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील सुमारे १८ टक्के रूग्णांचा औरंगाबादच्या यंत्रणेवर भार पडला आहे.

औरंगाबाद : आजूबाजूच्या जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले रूग्ण थेट औरंगाबादमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील सुमारे १८ टक्के रूग्णांचा औरंगाबादच्या यंत्रणेवर भार पडला आहे.

आयसीयु बेड्स, ऑक्सिजनची व्यवस्था, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होण्याचे प्रमाण अन्य जिल्ह्यात कमी असल्याने औरंगाबादला उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. दर महिन्याला ७०० ते ८०० रूग्ण  उपचारासाठी येत आहेत.  औरंगाबादमध्ये आजवर ३६ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाली असून त्यातील १८ ते २० टक्के रूग्ण अहमदनगर, जळगाव, धुळे या ठिकाणांहून उपचारासाठी आले होते.

प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागात सध्या सर्व मिळून १ लाख १२ हजार २२४ पैकी ९१ हजार ७४० रूग्ण बरे झाले आहेत. ३ हजार १४६ मृत्यू झाले असून १६ हजार ३३८ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा