शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासन आपल्या दारी प्रशासनाच्या मदतीसाठी भाजप कार्यकर्ते

By विकास राऊत | Updated: May 21, 2023 13:39 IST

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक

छत्रपती संभाजीनगर : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमात भाजपचे पदाधिकारी व प्रशासन मिळून जनतेपर्यंत सरकारचे धोरण पोहोचविणार आहे असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, मंगेश गोंदावले, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सरकारतर्फे शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण राबविण्यात येणार आहे. यासाठी भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्डा-वार्डांत हा उपक्रम राबवीत सरकारी योजना, धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत. यासाठी महसूल विभागाचे अधिकारी काम करणार आहेत, असेही मंत्री विखे यांनी सांगितले. बैठकीत मांडण्यात आलेल्या समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या. झिरो तलाठी, जिल्ह्यातील प्रलंबित असलेले जमीन मोजणीचे कामे तत्काळ करावीत अशा सूचना केल्या. आमदार हरिभाऊ बागडे यांनी पाल येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडलेल्या बोजासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी सूचना केल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाState Governmentराज्य सरकार