शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 12:45 IST

एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही.

- अमेय पाठक

औरंगाबाद:मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही. दिल्लीहून 'बादशहा' हैदराबादला येणार आहेत, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाण्यासाठी म्हणून हा वेळ बदलला जात आहे. मात्र, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशा इशारा विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला. 

दानवे पुढे म्हणाले, राज्य सरकारने ७५ व्या मराठवाडा मुक्ती दिनाची दखल घेतलेली नाही. औरंगाबाद येथे होणारा कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच दिवशी गृहमंत्री अमित शहा यांच्या हैदराबादला होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहायचे आहे. यामुळे शहरातील कार्यक्रम सकाळी ७ वाजता घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. पण एखाद्या व्यक्तीसाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू असेही दानवे म्हणाले. 

सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही वेदांता आपल्याकडे येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. तरी प्रकल्प गुजरातला पळवला जातो. वेदांता प्रकल्पासाठी कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होता. परंतु, गुजरातचा कधीच नव्हता. या प्रकल्पामुळे राज्यातील 1 लाख युवकांना रोजगार मिळाला असता. मात्र, दिल्लीच्या बादशहाचे हस्तक असलेले राज्य सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, अशी टीका दानवे यांनी केली.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा