शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:27 IST

पाणी कमी झाल्याने पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे

पैठण : तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने वाळूमाफियांनी आपला मोर्चा या नदीकडे वळविला असून, येथून दररोज शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन मात्र याबाबत कडक भूमिका घेत नसल्याने वाळूमाफियांचे धाडस वाढले आहे.

पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील अनेक ठिकाणचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे. ही बाब वाळू माफियांच्या पथ्यावर पडली असून, ते या नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा दिवस-रात्र करीत आहेत. विशेष म्हणजे महसूल विभाग वाळू माफियांबाबत कडक भूमिका घेत नसल्याने त्यांचे धाडस वाढले आहे. विशेष म्हणजे अवैधरित्या उपसा केलेली ही वाळू खुल्या बाजारात अव्वाच्या सव्वा दराने विकली जात आहे. शासकीय बांधकाम आणि घरकुल बांधकामासाठी मात्र वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या ठिकाणाहून सुरू आहे वाळू उपसागोदापात्रातून पैठण, पाटेगाव, नवगाव, तुळजापूर, आपेगाव, टाकळी, नायगाव, हिरडपुरीसह वीरभद्रा नदीपात्रातूनही सर्रासपणे ट्रॅक्टरच्या यारीच्या साह्याने वाळू उपसा करून ती रात्री छत्रपती संभाजीनगर ते पैठण, पैठण ते पाचोड, पैठण ते गेवराईसह मधल्या मार्गे बिनधास्त वाळू वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद